Author: Dr. Madhura Bhide

आहार किती घ्यावा याविषयीही आयुर्वेदाने विचार केला आहे. आपल्या आहाराच्या क्षमतेपेक्षा एक चतुर्थांश कमी खाल्ले पाहिजे. पूर्ण पोटभर जेवल्यामुळे अन्नपचनासाठी पुरेशी जागा शिल्लक राहत नाही. जेवताना खूप घाईघाईने जेवणेही प्रकृतीसाठी चुकीचे असते....

मानवी जीवनाचे तीन महत्त्वाचे भाग (उपस्तंभ) असतात असे आयुर्वेद मानतो. आहार हा त्यातला सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आयुर्वेदाने आहाराविषयी सखोल असा अभ्यास केला आहे. माणसाच्या स्वास्थ्यामध्ये आहाराचे स्थान महत्त्वाचे आहे. ‘अष्टौ आहार विधी विशेषायतन’ ...

With the days getting hot, the first set of heat-related health-issues which trouble us intensely start to appear including the piles and others. Prominent among them are kidney stones & others. You may be tempted to ask, what exactly are kidney stones. When these develop inside...

Sometimes just the smell of certain foods and preparations makes us salivate and induces hunger in us. In most cases, the smell which induces us is that of the “masalas” which are added to the preparation. Such “masalas” and condiments add not just to the...

एखाद्या पदार्थाचा सुगंध घरात दरवळला की तोंडाला पाणी सुटते व तो पदार्थ खाण्याची इच्छा होते. जोरात भूक लागते. हा सुगंध त्या पदार्थांमध्ये घातलेल्या मसाल्यांमुळे आलेला असतो. त्या पदार्थाची चव/चमचमीतपणा देखील मसाल्यांनी येते. म्हणून बाजारात अनेक प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. परंतु या मसाल्याचा वापर अतिप्रमाणात केल्याने...

आयुर्वेद हे मानवाच्या आयुष्याचा सर्व दृष्टिकोनातून विचार करणारे उत्तम शास्त्र आहे. शरीराची कार्ये प्राकृतावस्थेत राहावीत म्हणूनही रुग्णांना औषध दिले जाते, विकृतींमुळे बिघडलेले कार्यही औषधोपचाराने पूर्ववत केले जाते व पुनः विकृती होऊ नये म्हणूनही औषधोपचार केले जातात. पण हे सर्व करताना जर पथ्याची म्हणजे आहाराची योग्य...

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. मग ती स्पर्धा कशाचीही आणि कोणाचीही असू शकते; म्हणजेच पालकांची आपल्या मुलांसाठी एकमेकांशी किंवा मुलांची मुलांशी अश्या वेगवेगळ्या स्पर्धा निर्माण होतात. मुलांशी स्पर्धा करताना अकारण मुलांवर दडपण येते. या दडपणाला सामोरे जाण्यासाठी मानसिकरीत्या आणि शारीरिकरित्या...